ही सगळी चित्रं काढतांना मनात सावित्री बाई होत्या.सतत मनात ही ओळ मी म्हणत होते, "माझी माय सावित्री" याच्या पुढच्या वेळी मला सुचत नव्हत्या.पण त्यांना आठवत मी ही सगळी चित्रं काढली .मनाच्या आत सतत शिकण्याचा ध्यास आम्ही स्त्रियांनी त्यांच्याकडूनच घ्यायला हवा.कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपण शिकत राह्यला हवं.पुस्तकांच्या सहवासात राहायला हवं.
No comments:
Post a Comment