Monday, October 3, 2011

मन कधी कधी अजिबातच शांत होत नाही. पुस्तकं,पेन,हवा,गाणं,काही काहीच त्याला नको असतं.नुसत बसून राहण्म्ही त्याला जमत नाही. काय करायचं असतं त्याला कोण जाणे. सतत सतत काहीतरी चांगलं करण्याचा त्याचा प्रयत्न एवढा कसा फसतो या सगळ्याचा तन त्याच्यावर पडतो. खूप खूप अस्वस्थ वाटतं. काही जमणार आहे का आपल्याला? काय ह्व्य्म? पैसा,प्रसिद्धी की काम करण्याचा आनंद. तो शोधेपर्यंत कोणी कुवतीवर हल्ला करत,तेव्हा परत पहिल्यापासून सुरुवात करण्याची ताकद कुठून आणायची-सगळच सोडून दिलं.झाल.

No comments:

Post a Comment